त्यांच्या जातीद्वेषाच्या अजेंड्याला छेद देणारा प्रसंग असा...
रामायणातील एका प्रसंगात निषादराज श्रीरामासोबत बसत नाहीत आणि म्हणतात, "मी खालच्या जातीचा आहे. मी श्रीरामासोबत कस बसु...??
तेव्हा महर्षी भारद्वाज ऋषी म्हणतात की, "तुम्ही श्रीरामासोबत शिकला आहात, श्रीरामाचे मित्र आहात. कधी श्रीरामाने उच्च नीचता ठेवली आहे...?? तुम्ही श्रीरामाच्या सोबतच बसा..."
म्हणजे यातुन लक्षात येत की ब्राह्मण ऋषी असो किंवा क्षत्रिय असो अथवा आणखी कोणी सर्वांना समान मानलं जायच कारण सर्वच एका ठिकाणी एकमेकांसोबत बसले आहेत....!!
- निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते एका राज्याचे राजा आहेत म्हणजे दलित राज्य कारभार सुद्धा करु शकत होते ही गोष्ट सिद्ध होते....
- निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी त्यांनी श्रीरामासोबत शिक्षण घेतलय म्हणजे दलित असो वा कोणी सर्वांना शिक्षण मिळत असे...
- निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते श्रीरामाचे मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिल...
- आणि खुद्द एका ब्राह्मण ऋषींच्या आश्रमात ते स्वतःहुन खाली बसत असताना त्यांना त्या ब्राह्मण ऋषींनी खाली न बसता सगळ्यांसोबत वर बसायला सांगितलं...
म्हणजे यातुन लक्षात येत की ब्राह्मण ऋषी असो किंवा क्षत्रिय असो अथवा आणखी कोणी सर्वांना समान मानलं जायच कारण सर्वच एका ठिकाणी एकमेकांसोबत बसले आहेत....!!
या प्रसंगातुनच एक लक्षात येत की कितीही विषमता दाखवण्याचा प्रयत्न झाला तरी आपल्या जुन्या ग्रंथात सम विषम अस काही नव्हतच मुळी...
काही फुरोगाम्यांनी जाती जातीत भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आणि दोष मात्र आमच्या हिंदु संस्कृतीला दिला...



उच्च नीच या कल्पनेला छेद देणारी ही कथा आहे.
उत्तर द्याहटवा